सरसकट ओला दुष्काळ जाहीर होण्याचे संकेत दिसेनात
- RightPost की खास रिपोर्ट (Exclusive Report).
- यह खबर जनता के सरोकार से जुड़ी है.
- पूरी खबर नीचे विस्तार से पढ़ें.
Join RightPost WhatsApp
Get latest news on phone!
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील दुधड, लाडसावंगी व शेकटा परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची आज शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
15 ऑक्टोबर रोजी ही कृषी मंत्र्यांनी पिक पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आणि आज ही तेच आदेश देण्यात आले आहे.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
0
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
0


स्कॅन करा




अपनी टिप्पणी छोड़ें...